लोकसभेचे मतदान संपताच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल दराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 3 ते 5 टक्के अधिकचा टोल 3 जूनपासून आकारला जाणार आहे. एप्रिल महिन्यातच या प्रकारची वाढ करण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, निवडणुकीमुळे निर्णय राखून ठेवण्यात आला होता.