सोशल मीडिया स्टार किली पॉल हे सध्या इंटरनेटवरील एक प्रसिद्ध नाव आहे. त्याचे सोशल मीडिया अकाउंटवर लाखो फॉलोअर्स आहेत. सध्या महाराष्ट्रात गाजत असलेली कविता “काय सांगू राणी मला गाव सुटना” यावर किली पॉलने व्हिडीओ शेअर केला आहे. कवी गणेश शिंदे यांनी गायलेल्या या कवितेचा व्हिडीओ पहिल्यांदा व्हायरल झाला होता त्यानंतर ही कविता प्रत्येकाच्याच जवळची झाली. किलीने ‘मराठी’ असं कॅप्शन देत त्याने हा रिल शेअर केला आहे.
- Advertisement -