Thursday, May 22, 2025

पाडताना एवढ्या ताकदीने पाडा की त्यांच्या पुढच्या पाच पिढ्या उभ्या राहिल्या नाही पाहिजेत…

कुणाला ना पाडा म्हणालोय, ना कुणाला निवडून आणा म्हणालोय’

“निवडणुकीत मी कुणाला ना पाडा म्हणालोय, ना कुणाला निवडून आणा म्हणालोय. तुम्हाला पाडायचं आहे, त्यांना पाडा, पण पाडताना एवढ्या ताकदीने पाडा की त्यांच्या पुढच्या पाच पिढ्या उभ्या राहिल्या नाही पाहिजेत, एवढी ताकद यावेळी मराठ्यांनी दाखवावी हे मी मराठ्यांना सांगितल आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles