Monday, May 20, 2024

बाळासाहेब हराळांचा गंभीर आरोप, नगर दक्षिणेवर निधी वाटपात अन्याय

नगर-माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनीही घणाघात केला. ते म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समित्या संपवण्याचा हा एक प्रकारे सरकारचा डाव असल्याची शंका येऊ लागली आहे. प्रशासन देखील कुणाच्यातरी इशाऱ्यावर चालत आहे. कारण निधी वाटपात मोठा भेदभाव केला जात आहे. सगळ्यात जास्त निधी दक्षिणेपेक्षा उत्तरेला दिला आहे दक्षिणेवरच्या जनतेवर मोठा अन्याय झालेला आहे याठिकाणी जर लोकप्रतिनिधी असते तर निधीचा सदुपयोग झाला असता असे हराळ म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles